या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि पूर नुकसान भरपाई मंजूर! नवीन यादी जाहीर Nuskan Bharpai Yadi
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ आणि जून २०२५ या काळात अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. या संदर्भात, ६ ऑगस्ट २०२५ रोजी तीन सरकारी निर्णय (GR) जारी करण्यात आले असून, यामुळे एकूण १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मधील … Read more